विशेष संवर्ग भाग दोन चे निकष
विशेष संवर्ग भाग दोन चे निकष
जनता म्हणते.......
#नेते आणि #राज्यकर्ते हवेत,
माझ्या #शाहू -फुले....
#आंबेडकरान सारखे आणि
#छत्रपती शिवबान सारखे
नकोत नुसतेच एक - दुसऱ्यावर ,
ओरडून तेढ निर्माण करणारे.
#मना-मनात आणि #जाती-धर्मात
#भिंती घालून ,आपली #पोळी भाजणारे.
घ्यावेत #आदर्श थोडेतरी #शिवछत्रपतींचे,
अठरा #पगड जातींना एकत्र बांधण्याचे.
व्हावे त्यांच्याच सारखे #रयतेचे राजे ,
रयतेसाठी #जगणारे ,आणि रयतेसाठीच #मरणारे.
असे नेते नको आहेत जनतेला,
#भेदाभेद निर्माण करून,
#सुरुंग लावतात ऐक्याला.
#संघर्ष माजवून,खतपाणी घालतात #दुहीला
संघर्ष जरूर असावा ....
तो बाबासाहेबांनी सांगितलेला,
#शिका, #संघटीत व्हा ! आणि #लढा!
या पावलावर #पाऊल टाकणारा
#जनता म्हणते नेते हवेत असे आम्हाला.
मंदिरातील देवाइतकेच, #अल्लालाही माणणारे.
आणि........
मशीदीतील #अल्लाप्रेमी, #चालीशात #रमणारे.
लोक म्हणतात नेत्यांनी,
जरूर ओढावेत #आसूड,
#महात्मा फुल्यांच्या आसूडांनसारखे,
चुकीच्या परंपरांनवर #प्रहार करणारे.
आहो , #भोंगे काढून किंवा #चालीसा म्हणून,
जनता कधीच सुखी होणार नाही.
#शाहू राजांनसारखी , रयतेची काळजी केल्याशिवाय,
#सर्वसामान्य ,#गोरगरीब #सुखी कधीच होणार नाही.
- #धनाजी माने ....✍️
9403963934
dhanajimane123@gmail.com
बाबासाहेब परीट मराठी साहित्यात “कथाकथन” म्हटलं की केवळ कथा लिहिणं नाही, तर ती जिवंतपणे सांगण्याची कला अभिप्रेत असावी लागते. अशीच या क्षेत्...